मी दत्तात्रय आवारे
सामान्य नागरिकांसाठी ई-बॅंकिंग सेवा सुरू होऊन 10 ते 12 वर्षे होऊन गेली असून, त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढच होत गेली आहे. मोबाईलवरून खात्यातील उलाढाल करायची साथही त्यास मिळाली आहे. या सेवा-सुविधा देण्यासाठी आणि त्यांची उच्च प्रतीची गुणवत्ता ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न आणि गुंतवणूकही होत आहे. परंतु, या सेवा-सुविधांचा वापर कितपत होत आहे, याचा आढावा घेण्याचीही आवश्यकता आहे.असं मला वाटतं म्हणून हा लेखन प्रपंच...बाकी सर्व माझ्या लेखात आहे..